Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

15.संकीर्ण स्वाध्याय

 15


संकीर्ण स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय - क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :


(1) निराजी रावजी - न्यायाधीश


(2) अण्णाजी दत्तो अमात्य


(3) दत्ताजी वाकनीस - मंत्री


(4) रामचंद्र डबीर - सुमंत


उत्तर-अण्णाजी दत्तो अमात्य

____________________





2. शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुखपदी नामवंत व्यक्तींची निवड केली होती. त्यामधील चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.


(1) बहिर्जी नाईक - हेर खाते


(2) मोरेश्वर पंडितराव – न्यायाधीश


(3) दौलतराव - आरमाराचे प्रमुख अधिकारी


(4) हंबीरराव मोहिते - घोडदळाचे सरनोबत


उत्तर-मोरेश्वर पंडितराव – न्यायाधीश

_______________




3. अलाहाबादचा मुघल सुभेदार---- . याने बुंदलेखंडावर. हल्ला केला.


(1) महमदखान बंगश


(3) सय्यिद बंधू अब्दुला


(2) हुसैन अली


(4) नजीबखान


उत्तर-महमदखान बंगश

_________________




4. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :


(1) वऱ्हाडची - इमादशाही


(2) बिदरची - कुतुबशाही


(3) विजापूरची - आदिलशाही


(4) अहमदनगरची - निजामशाही


उत्तर-बिदरची - कुतुबशाही

____________________




5. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशाहाचा मृत्यू इ. स. 1707 मध्ये -----येथे झाला.


(1) पुणे


(2) सातारा


(3) अहमदनगर


(4) औरंगाबाद


उत्तर-अहमदनगर

______________




6. "महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, " हे उद्‌गार कोणाचे ?


(1) पं. जवाहरलाल नेहरू


(2) महात्मा फुले


(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(4) लोकमान्य टिळक


उत्तर- पं. जवाहरलाल नेहरू

____________________




7. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले ?


(1) मल्हारराव होळकर


(2) राणोजी शिंदे


(3) उदाजी पवार


(4) चिमाजी आप्पा


उत्तर-चिमाजी आप्पा

_______________




8. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला ?


(1) लोकमान्य टिळक


(2) रवींद्रनाथ टागोर


(3) महात्मा जोतीराव फुले


(4) सुब्रमण्यम भारती


उत्तर-महात्मा जोतीराव फुले

_____________________




9. कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते ?


(1) मल्हारराव होळकर


(3) नाना फडणवीस


(2) परसोजी भोसले


(4) महादजी शिंदे


उत्तर-महादजी शिंदे

______________




10. आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते होते ?


(1) होयसळ


(2) परमार


(3) चोळ


(4) पाल


उत्तर -पाल

________




11. पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहानने कोणाचा पराभव केला?


(1) सुलतान महमूद


(2) मुहम्मद तुघलक


(3) इब्राहीम लोदी


(4) मुहम्मद घोरी 


उत्तर-मुहम्मद घोरी 

_______________




12. होयसळ राजघराण्यातील---- याने पूर्ण कर्नाटक जिंकले.


(1) विष्णुवर्धन


(2) गोपाळ


(4) जीमूतवाहन


(3) गोविंद तिसरा


     उत्तर- विष्णुवर्धन

__________________




13. आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे-----


(1) शिलाहार


(2) चोळ


(3) राष्ट्रकूट


(4) यादव


उत्तर-चोळ

_________





14.----याने 'आमुक्तमाल्यदा' या ग्रंथाचे लेखन केले.


(1) हरिहर


(2) बुक्क


(3) कृष्णदेवराय


(4) विष्णुवर्धन


उत्तर-कृष्णदेवराय

______________




15. अरबी व फारसी विषयांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन करणारा--------


(1) हसन गंगू


(2) अकबर


(3) बाबर


(4) हुमायून


उत्तर-हसन गंगू

___________




16. गटात न बसणारा पर्याय निवडा :


अल्तमश, कुतुबुद्दीन ऐबक, बल्बन, बाबर


(1) अल्तमश


(2) बाबर


(3) कुतुबुद्दीन ऐबक


(4) बल्बन


उत्तर-बाबर

_________





17. मेवाडच्या राजघराण्यातील भक्तिरचना लिहिणाऱ्या -----या स्त्री-संत होऊन गेल्या.


(1) मीराबाई


(2) मुक्ताबाई


(3) बहिणाबाई


(4) जनाबाई


उत्तर-मीराबाई

____________




18.----- यांनी 'रामचरितमानस' हा काव्यग्रंथ लिहिला.


(1) शेख महमद


(2) संत रोहिदास


(3) तुलसीदास


(4) नरसी मेहता


उत्तर-तुलसीदास

_____________




19. भारुडांचे रचनाकार म्हणून कोणास ओळखले जाते?


(1) संत तुकाराम


(2) संत एकनाथ


(3) संत रामदास


(4) संत ज्ञानेश्वर


उत्तर-संत एकनाथ

______________



20. समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली ?


(1) संत तुकाराम


(2) संत रामदास


(3) संत एकनाथ


(4) संत ज्ञानेश्वर


उत्तर-संत रामदास

_______________



21. 'अमृतानुभव' या ग्रंथाचे रचनाकार कोण ?


(1) संत रामदास


(2) संत तुकाराम


(3) संत ज्ञानेश्वर


(4) संत एकनाथ


उत्तर-संत ज्ञानेश्वर

_____________





22.----- यांनी रंजल्या गांजलेल्यांमध्ये देवत्व शोधण्यास सांगितले.


(1) संत तुकाराम


(2) संत एकनाथ


(3) संत रामदास


(4) संत ज्ञानेश्वर


उत्तर-संत तुकाराम

______________



23. 'गुरुग्रंथसाहिब' या शिखांच्या धर्मग्रंथात ------ यांची        अभंगरचना आहे. 


-(1) संत नामदेव


(2) संत एकनाथ


(3) संत ज्ञानेश्वर


(4) संत तुकाराम


उत्तर-संत नामदेव

_____________




24. शिवकालीन काळात गावात महसूल नोंद करणारा अधिकारी----


(1) पाटील


(2) कुलकर्णी


(3) देशमुख


(4) देशपांडे


उत्तर-कुलकर्णी

_____________





25. अनेक गावे मिळून एक---- तयार होई.


(1) कसबा


(2) परगणा


(3) वतन


(4) जहागिरी


उत्तर-परगणा

__________



26.----- यांना शाहू महाराजांनी वऱ्हाड व गोंडवन प्रदेशांच्या सनदा दिल्या.


(1) रघूजी


(2) राणोजी


(3) महादजी


(4) परसोजी


उत्तर-परसोजी

___________





27.----- यांनी कवायती फौज तयार केली होती.


(1) रघूजी


-(2) महादजी


(3) राणोजी


(4) परसोजी


उत्तर-महादजी

__________





28. इंदौरच्या होळकर सत्तेचे संस्थापक कोण होते ?


(1) अहिल्याबाई


(2) खंडेराव


(3) यशवंतराव


(4) मल्हारराव


उत्तर-मल्हारराव

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा