Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

14 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

     १४ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→प्रार्थना

 ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो....

→ श्लोक 

- वृक्ष फार लबती फलभारे लोंबती जलद घेऊनि नीरे। थोर गर्व न धरी विभवाचा । हा स्वभाव उपकार पराचा ।।

 - फळांचा बहर आला की वृक्ष स्वतात, नम्र होतात. पाणी जास्त झाले की बगही खाली घेतात. त्याप्रमाणेच मोठे वैभव असले त्याचा गर्व करीत नाहीत. परोपकारी लोकांचा हा स्वभावच आहे.

→ चिंतन

 - चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात पुस्तके साथ देतात. पुस्तके कधीच नाराज करीत नाहीत. विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत बेफिकिरपणानं वागवत नाहीत. सोली सोराबजी

कथाकथन-

भगवान श्रीकृष्ण' (कर्मयोगी जीवनाचा आदर्श) रामायणातील 'श्रीराम' हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात तर भगवान - महाभारतातील आदर्शवादी, बहुरंगी एकतेचा निर्माता होता. आदर्शवाद व भौतिकवाद यांचा समन्वय त्यांच्या जीवनात आहे. बहुरंगी एकता है | जीवनतत्त्व आहे. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हा तो म्हणाला, “काळ हे त्याच्या मृत्यूचे कारण आहे. मला राज्यपद नको. लोककल्याणासाठी मी ४) मला माहीत आहे की माणसाच्या म | मारले. मी माझे जीवन गाई गोपाळांत पालवीन." त्याने अर्जुनाला 'भगवद्गीता' सांगितली. भारतीय संस्कृतीचा तो अमर ग्रंथ ठरला. श्रीकृष्णाने काय के | नाही? रुक्मिणीशी प्रेमविवाह केला. राधेवर प्रेम केले. क्रूर, जुलमी, अत्याचारी सत्ताधीशांना यमसदनास पाठविले. राजसूय यज्ञात उष्ट्या काढल्या. सूर्याला कर्मयोग सांगितला. जगाचे दृश्यस्वरूप, अनंतरुप याचे दर्शन अर्जुनाला घडविले, त्याच्या रथाचा सारथी झाला. राजवैभव विदुराच्या घरी कण्या खाल्या. सुदाम्याचे पोहे खाऊन संतुष्ट झाला. आवश्यकतेनुसार कधी मधुर तर कधी कठोर बोलला. गीता सांगताना तो उतरविण्यासाठी मी माझा छोटासा "माझ्या स्वरूपातच सर्व जग भरलेले आहे. जगाचे अनादी व स्वयंसिध्द बीज मीच आहे. अव्यक्त रूप स्वरूपातच सर्व जग भरलेले आहे. अव्यक्त | निराकार आहे. आत्मज्ञानाने युक्त संत ही माझीच रूपे आहेत." श्रीकृष्णांचे जीवन एकनाथांनी श्रीमद भागवतातलोकमानसात रुजविला आहे. → सविचार जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो (२) या देशाचा एक युवक या नात्याने म त्याचबरोबर इतरांच्या यशातही मी माझा ३) मी स्वतः नेहमीच स्वच्छ राहीन. तसेच होते या कौटुंबिक ऐक्यामुळे देशात ५) मी एक प्रामाणिक आणि भ्रष्टाचार ६) मी माझ्या देशात ज्ञानाचा दिवा प्र ७) माझ्यावर सोपविलेले कोणतेही का → कथाकथन 'सर मोक्षगुंडम वि कृष्णराजसागर हे प्रचंड धरण बांध आहे. १४० फूट उंचीच्या या धरण | विश्वेश्वरैय्या कालव्यासाठी डोंगर काबूत ठेवून शहराचा धोकाही त्यां त्यांनीच कल्पकतेने प्रथम तयार के | आराखडा त्यांनी तयार केला. त्या पोलाद निर्माण होऊ लागले. भार घालावीत वर्णन केले आहे. | 'ज्ञानेश्वरी' लिहून भगवद्गीतेचा भावार्थ लोकभाषेत सांगितला, संवेदनशीलक्षमतेची सर्वोच्च अवस्था म्हणजे मन कृतीशून्य होणे. विचारशून्यता ही कारणशून्य असते व कृतीतच परमानंद असतो. कोणतेच साध्य नसते. भगवान श्रीकृष्णाचे जीवन असेच निष्काम कर्मयोग्याचे जीवन होते. कर्मा | दिव्यानंद ब्रम्हानंद साठविलेला असतो. काम-निष्काम, सुख-दुःख, शीत-उष्ण, जय पराजय यांच्याबाबतीत समभाव राखणारा तो कर्मयोगी कर्तव्य | जीवन जगला. लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' लिहिले तर विनोबांनी गीताई व गीता प्रवचने लिहून श्रीकृष्ण लोकमानसात रुजविला आहे

. → सुविचार 

जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा। तुम्हारा क्या गया जो तुम रोते हैं तुम क्या लाये थे जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदा किया जो नष्ट हो गया? तुमने जो लिया यहीं से लिया, जो दिया, यही दिया, जो आज तुम्हारा है, कल किसी और का था, परसों किसी और का हो जायेगा, परिवर्तन ही संसार का नियम है। गीतास

→ दिनविशेष

 हिंदी दिवस १९५० पासून सुरू - १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. खंडप्राय असलेला हा आपला भारत देश विविध भाषांनी समूह आहे. राज्याराज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील विविधता लक्षात घेता संपूर्ण देशाची म्हणून एक देशभाषा असणे आवश्यक होते. हिंदी भाषा ही देशाच्या बहुसंख्य भागांमध्ये बोलली जाते. आपल्या देशाच्या घटनेत नमूद केल्यानुसार देवनागरी लिपी असलेल्या हिं भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. २६ जानेवारी १९५० पासून हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करण्या आला. हिंदीच्या प्रसारार्थ १४ सप्टेंबर १९५० पासून हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.

मूल्ये 

 • राष्ट्रीय एकात्मता • राजर्षी शाहूंच्या दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन - १९०२

अन्य घटना 

• नेपोलियनने मॉस्को शहरात मोठ्या दिमाखात प्रवेश केला. परंतु संपूर्ण शहर रिकामे केले गेले होते - १८१२ - 

• भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून तेथे भारतमातेचे मंदिर उभारले १९४८ 

• ताराशंकर बंदोपाध्याय स्मृतिदिन १९७

• राष्ट्र हिन्दी भाषा दिवस उपक्रम तुम्हाला आवडलेल्या एका हिंदी पुस्तकाचे थोडक्यात कथानक सांगा. 

• हिंदीतील आवडती कविता पाठ करा 

• हिंदीमध्ये संभाषण कर

उपक्रम - तुम्हाला आवडलेल्या एका हिंदी पुस्तकाचे थोडक्यात कथानक सांगा

 समूहगान

 देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल..... - -

सामान्यज्ञान - 

 • जगातील ९३ विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकविली जाते. बी.बी.सी. व्हॉईस ऑफ अमेरिका, मॉस्को रेडिओ, पेकिंग रेडिओ या हिंदीतून कार्यक्रम प्रसारीत केले जातात. युनेस्कोचे 'पर' हिंदी भाषेतूनही प्रकाशित केले जाते. जगभरात कोठे ना कोठे हिंदी भाषा बोलली जाते.

 • जगामध्ये अंदाजे किमान चार हजार भाषा बोलल्या जातात, परंतु प्रत्येक भाषेला लिपी असेल्य असे नाही.

 • स्वित्झर्लंड हा लहानसा, समृध्द नेहमीच स्वतंत्र राहिलेला देश. येथील लोक फ्रेंच, इटालियन व जर्मन या तिन्ही भाषा आपल्याच मानतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा