Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,१४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती

     १४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर :- १ मे १९६०


प्रश्न :- मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- आचार्य अत्रे


प्रश्न :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली ?
उत्तर :- यशवंतराव चव्हाण


प्रश्न :- मराठी भाषिक जनतेचे राज्य स्थापन करार कोणत्या साली केला ?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली ?
उत्तर :- १९१५ साली


प्रश्न :- त्रिसदस्य समिती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
उत्तर :- जे. व्ही. पी. समिती


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र किती साली झाली ?
उत्तर :- १९४६ साली


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राची झाली?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- संविधानातील १९५६च्या किती कलमे तयार झाली ?
उत्तर :- ३७१ कलमे

 

प्रश्न :- १९५५ साली राज्य पुनर्रचना आयोग केव्हा स्थापन झाला करण्यात आला ?
उत्तर :- २१ डिसेंबर १९६३


प्रश्न :- प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूड पुतळ्याचे अनावरण कोणी केले ?
उत्तर :- पं. जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केव्हा झाला ?
उत्तर :- एप्रिल १९६०


प्रश्न :- द्विभाषिक राज्य केव्हा अस्तित्वात आले.  
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३


प्रश्न :- मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस कोणी केली ?
उत्तर :- राज्य पुनर्रचना आयोग (फाजल अली)


प्रश्न :- मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- एस. एम. जोशी


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा किती साठी गतिमान झाला ?
उत्तर :- २१ नोव्हेंबर १९५५


प्रश्न :- हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाऊंटजवळ किती हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले ?
उत्तर :- १०६


प्रश्न :- महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला प्राणपणाने विरोध करु हे कोणाचे उद्गार आहेत ?
उत्तर :- शंकरराव देव


प्रश्न :- फाजल अली आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- २९ डिसेंबर १९५३


प्रश्न :- सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी १९५३ मध्ये कोणता करार झाला ?
उत्तर :- नागपूर करार


प्रश्न :- द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले ?
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३


प्रश्न :- इंग्रज सरकारला बंगालची फाळणी केव्हा रद्द करावी लागली ?
उत्तर :- १९११ साली


प्रश्न :- सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर :- मोरारजी देसाई


प्रश्न :- दार कमिशन अहवाल केव्हा प्रसिद्ध झाला ?
उत्तर :- १० डिसेंबर १९४८


प्रश्न :- केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा केव्हा झाली ?
उत्तर :- ६ फेब्रुवारी १९५६


प्रश्न :- संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. राजेंद्रप्रसाद


प्रश्न :- एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी स्थापना केव्हा झाली
उत्तर :- १० डिसेंबर १९४८


प्रश्न :- लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्या साली झाल्या ?
उत्तर :- १९५७ साली


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणाचे योगदान आहे ?
उत्तर :- सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांचे लालजी


प्रश्न :- नागपूर करार केव्हा झाला ?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- कामगार दिनाची घोषणा कधी झाली ?
उत्तर :- १ मे १९६०


प्रश्न :- महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती केव्हा दिली ?
उत्तर :- एप्रिल १९६०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा