Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

31 डिसेंबर दैनंदिन शालेय परिपाठ

               31 डिसेंबर दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनुचा मनाया कराया विकास


 श्लोक

 - उपकारिणा संधिनं मिश्रण प्रकाश तनुचा प्रकाचापकारों हि लक्ष्यं लक्षणमे तयोः । सलोखा करायचा झाला, तर अपकार करू पाहणाल्या मित्राशी न करता, उपकार करू इच्छिणारा शत्रु जरी असला तरी त्याच्याशी करावा, कारण उपकार व अपकार हीच एखादा आपला मित्र आहे की शत्रू आहे. हे ओळखण्याची लक्षणे

 

  चिंतन

 - यश हे एका रात्रीत जादूसारखे मिळत नाहक त्यासाठी अहर्निश 'धडपड करावी लागते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती', अशी माग प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न, प्रत्येकाची कार्यक्षेत्रे भिन्न असतात. आपण आपल्या मनाला जे रूचते त्या ज्ञानक्षेत्रात प्रावीण्य निर्माण कराय मिळविण्यासाठी धडपड करू शकतो. मात्र त्यासाठी अर्जुन, एकलव्य यांच्यासारखी तपश्चर्या करावी लागते. खेळाडू, गायक नट, साहित्यिक यांना प्रसिद्धी मिळते. पण त्या प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेले अविश्रांत परिश्रम डोळ्याआड करून चालणार नाहीवेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.


 कथाकथन

  'मातृपितृभक्त श्रावणकुमार' - क है अनोखा प्रकाश, तनुधा मनाया कराया विकास... करण्याची तीव्र इच्छा झाली. तेव्हा श्रवणकुमारने एक कावड तयार केली व दोघांना दोन पारड्यात बसवून ती कावड खांद्यावर उ सेवा है एक • श्रावणकुमार चे आई-वडील दोघेही अंध झाले होते; एकदा त्याच्या आई- केली. ब्राह्मण वर्गाला भीक मागून पोट भरण्याची त्याकाळी सवलत होती; पण इतर तीन वर्गांना न मागता जो कोणी जे काही देईल करावा लागे; पण श्रवणकुमार जंगलातून कंदमुळे, फळे गोळा करून आणीत असे व त्यावर आई-वडील व स्वतःचे पोट भरीत असे दिलेले अन्न तो स्वीकारीत नसे. अशी यात्रा करीत करीत तो अयोध्यानगरीजवळील एका बनात पोहोचला. त्यावेळी सायंकाळी वडिलांना तहान लागली. श्रवणकुमार आपला पाण्याचा तुंबा घेऊन शरयू नदीच्या काठी गेला. अयोध्येचा राजा दशरथ त्या दिवा शिकारीसाठी बाहेर पडला होता. त्यावेळी अयोध्येच्या जंगलात हत्तींनी धुमाकूळ माजविला होता. श्रवणकुमारने पाण्यासाठी शा बुडविला तेव्हा पाण्याचे बुडबुडे करीत आवाज बाहेर आला. राजा दशरथला वाटले, हत्ती पाणी पीत असावेत. त्याने शब्दवेधी बाण सोडत । अंदाजाने बाण सोडला. केवळ हत्ती समजून बाण सोडला नव्हता. कारण हत्ती मारणे धर्मविरोधी कृत्य होते. तो बाण नेमका श्रवणकुमार तो जबर जखमी झाला. त्याचे विव्हळणे ऐकून राजा दशरथ तिथे धावला. त्याने एक वल्कलधारी निर्दोष बालक जमिनीवर पडलेला पाहिला केस विस्कटले होते. हातातील पाण्याचा तुंबा उलटा होऊन वाहत होता. त्याचे शरीर रक्ताने व धुळीने भरले होते. राजाला पाहून तो "महाराज! मी आपला कधीही कोणताच अपराध केला नसताना आपण मला का मारलेत? माझे आई-वडील आंधळे आहेत. त्यांना होती, म्हणून त्यांना पाणी नेण्यासाठी मी येथे आलो होतो. ते माझी वाट पाहत असतील त्यांना काय कल्पना मी अशा प्रकारे जखमी पडलो ज्यांना कळले तरी ते चालू शकत नाही. मला माझ्या मरणाचे दुःख नाही, परंतु आई-वडिलांसाठी अतिशय दुःख मला वाटत आहे. कमी होण्याचे कारण सांगा आणि त्यांना प्यायला पाणी द्या." दशरथाला अतीव दुःख झाले. श्रवणकुमारने त्याला आई-वडीलपपीही कोणताच अपराध केला नसताना आपण मला का मारलेत? माझे आई-वडील आहे होती म्हणून त्यांना पाणी देण्यासाठी मी येथे आलो होतो. ते माझी वाट पाहत असतील त्यांना काय ना भी अशा प्रकारे धमी ले तरी ते चालू शकत नाही. मला माझ्या मरणाचे दुःख नाही, परंतु आई-वडिलांसाठी अतिशय दुःख वाटत आहे. त्यांन जखम होण्याचे कारण सांगा आणि त्यांना प्यायला पाणी द्या." दशरथाला अतीव दुःख झाले. श्रवणकुमारने त्याला आई-वडील जंगलात फुटे हे सांगितले. आपणाला ब्रम्हत्येचे पाप लागणार नाही. कारण मी वैश्य आहे, असेही सांगितले, पण मला या जखमेच्या तीव्र वेदना होत आहेत. आपला बाण माझ्या छातीतून काढा, अशा त्याने विनंती केली. दशरथाने छातीतून बाण काढताच दुःखाचा एक निःश्वास सोडून त्याने प्राण महा दशरथाला आपल्या कृत्याचा विलक्षण पश्चाताप झाला होता. त्या आगीत तो होरपळत होता. त्याने पाण्याने भरलेले भांडे घेतले श्रवणकुमारच्या माता-पित्यांजवळ पोहोचला. त्याने दुःखभन्या कंठाने आपल्याकडून घडलेल्या अपराधाचा वृत्तांत सांगितला. ते वृद्ध आपल्या मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत व्याकुळ झाले. ती दोघं आक्रंदत म्हणाली, 'आम्हाला आमच्या मुलाच्या मृत शरीराजवळ घेऊन चर तो आपल्या आई-वडिलांना म्हणाला "मी आपणा दोघांची सेवा केल्यामुळे मला उत्तम गती प्राप्त झाली आहे. आपण माझ्यासाठी दुःख करून आपण लवकरच माझ्याजवळ येणार आहात" त्यानंतर त्या दोघांनी दशरथाच्या मदतीने सुक्या लाकडांची चिता रचली व त्यावर श्रवणकुमारचा ठेवला. त्यांनी शरयू नदीत स्नान केले. जलाने श्रद्धांजली अर्पण केली व चित्तेवर आपले देह ठेवून प्राण सोडले. योजन आधुनिक एक डॉलर नोक ती पाणी पीत असत हसा सोडला नाही माधवी. बने काही राहिले नाही ही नोकराने दिन दुकानाचे मालक सागितले ग्राहक किंमत कमी होणार नाही का? दौड़ डॉलर लि पुस्तकाची किमत 

 

→ सुविचार

 • जीवन है अ →दिनविशेष द - सत्यशोधक समाजाच्या मु हिंदीने मांडत स्थानी पहिली कामगार संघटना आदय प्रवर्तक होते. 'दीन 


दिनविशेष

 • इतिहासाचार्य राजवाडे स्मृतिदिन - १९२६. ठाणे जिल्ह्यातील वरसई या गावी इ.स. १८६३ साली विश्वनाथ काशिनाथ का गांवा जन्म झाला. इंग्रजीमधील उत्तम विचारधनाची मराठी भाषेत ओळख करून देण्याच्या हेतूने त्यांनी 'भाषांतर' नावाने मासिक सुरू केले. जुनी कागदपत्रे अभ्यासून त्यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या नावाने पहिला खंड पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला (१८९८). पुढे पाच वषाच्या ध्यासाने त्यांनी संबंध महाराष्ट्रभर पायपीट करून जुनी पत्रे, दप्तरे, पोथ्या, विविध ग्रंथ उजेडात आणले आणि इतिहासाची साधने या एकूण २२ खंड प्रसिद्ध केले. कागदपत्रांचे जतन आणि संरक्षण होण्याकरिता त्यांनी १९१० मध्ये पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. एकनाथ पूर्वकालीन ज्ञानेश्वरीची आवृत्ती प्रकाशात आणली. जिद्दीने प्रयत्न करून महानुभावांच्या सांकेतिक गुप्त लिपीचा उलगडा केला. त्यांच्या प्रतिभेची प्रेप जबरदस्त होती. इतिहासावरून भाषा, व्याकरण, समाजशास्त्र या विषयांच्या अभ्यासात ते गढून गेले. इंग्रजीवर प्रभुत्व असूनही मराठी भाषेवरील विलक्षण प्रेमामुळे आपले सर्व लिखाण मराठीत केले. महाराष्ट्राचे प्रखर पंडित इतिहासाचार्य राजवाडे ३१ डिसेंबर १९२६ रोजी धुळे कामी अल्पशा आजाराने कैलासवासी झाले.


मूल्ये 

• संशोधकवृत्ती, देशप्रेम, त्याग  


अन्य घटना

 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना - १६०० प्रसिद्ध मल्ल माणिकराव यांचा जन्म - १८७८


उपक्रम 

• विविध इतिहास संशोधकांची माहिती देणे, त्यांची चरित्रे विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करणे.


समूहगान

 जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे


सामान्यज्ञान

 • कडुलिंबाच्या पानातील रसाच्या सेवनाने अनेक विकारांचे निर्मूलन होते. खरूज, नायटे इ. त्वचारोग बरे करण्यासाठीकडुलिंबाच्या रसाचा उपयोग होतो. लिंबतेलात गंधक असते. लिंबतेल लावल्यास कंड, खाज कमी होते. लियतेलाच्या मसाजाने सांधेदुखी कमी होते. लिंबकाडीने दात, दाढा घासल्यास दंतरोग होत नाही. त्याचे शास्त्रीय नाव अझादिरक्ताईडिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा