Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

22 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 22 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 → प्रार्थना 

ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू....

 → श्लोक 

 - करी साजे त्याग, श्रवण युगुली सच्छ्रवण जे । मुखी सत्य, स्वस्थाचरण विलसे शौर्यही भुजे । स्वशीर्षे थोराला नमन विभवावाचुनि पहा । भल्याचा की स्वभाविक शुभ अलंकाराविधि हा ।।

 -  हात त्यागाने शोभतात, कान सदुपदेशाने शोभून दिसतात, मुखाला शोभा सत्यवचनांनी येते, सदाचरणाने पुरुष शोभून दिसतो, हात शौर्य ग सुंदर दिसतात, थोर पुरुषाच्या पुढे नम्र झाल्याने मस्तक शोभते, कसलेही अन्य वैभव नसले, तरी जन्मात थोर पुरुषाचे हे अलंकारच होतं. → चिंतन - सर्वांना मागे टाकून आपण एकटेच पुढे जाऊ पाहणे चुकीचे आहे. अशा रीतीने चालण्यात अखेरी यशही येत नाही असा अनुभव। दुसऱ्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यातच आपणासही मुक्तिलाभ होतो, हे तत्व केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्य राहणार नाही. स्वामी विवेकानंद

 → कथाकथन

'शिष्याची परीक्षा' 

प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्याकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आ | आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले. विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भरभर निघून गेले. झाल्यानंतर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेले. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य परीक्षेकरिता आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते. आचार्यांनी शिष्य की: हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचा, ' ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते. सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पाएँ पाहत आश्रमात आचार्यांकडे गेला. तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावर पाऊलवाटेतील काटे बाजूल पायाला एकही काटा न रुतू देता आचार्यांजवळ पोहोचला. नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचार्यांजवळ आचार्यांनी तिसन्या शिष्याचे अभिनंदन केले; तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले, तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, मी कशाचीही पर्वा न रक्तबंबाळ होऊन आपल्या जवळ आलो.' दुसरा शिष्य म्हणाला,' मी एकही काटा रुतू न देता सुखरुप आपल्याजवळ आलो.' तेव्हा आचार्यानी उत्तर दिले. शिष्योत्तमा तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास." दुसऱ्या शिष्याला म्हणाले, “तू काटेरी रस्त्यावरून येतान स्वतःपुरता विचार केलास. तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचा ही विचार केला." असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य झाले.

सुविचार • चांगल्या गोष्टी टिकून राहतात. बाईट गोष्टी बाऱ्यावर उडून जातात. कर्तव्य करीत राहणे हीच खरी वाटचाल आहे. महात्म • 'जीवन जगतांना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचासुध्दा विचार करावा.' भक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडून येण्यापासूनच शिक्षणाला प्रारंभी होतो.

दिनविशेष

विशेषकर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन १८८७. महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षण जन्म कोल्हापूर जिल् २२ सप्टेंबर १८८७ मध्ये झाला. यमिक शिक्षण खेड्यातच होऊन कोल्हापूरला इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. विक्रेते म्हणून अज्ञान व शिक्षणाचा अभाव यांची त्यांना जाणीव झाली. कराडजवळ काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९) रयत शिक्षण संख्येचा शुभारंभ होय. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्माच्या विद्याथ्र्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. महात्मा १९२० तास भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. गरीब पण हुशार मुलांना सातारच्या शाहू बोडीगमध्ये ठेऊन पोट प्रमाणे सांभाळले. त्यापैकी अनेक जणांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक त्यांनी घडविले. शिक्षण चित राहिलेल्या समाजाला त्यांनी शिक्षणाची संधी प्राप्तकरून दिली. रयत शिक्षण संस्था' खऱ्या अर्थाने जनतेची झाली. जनता त्यांना आदराने व कर्मवीर म्हणू लागली. 'वटवृक्ष' हे बोधचिन्ह आणि 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे संस्थेचे बोधवाक्य आहे, महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांची शिक्षण प्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. पुणे विद्यापीठाने त्यांना 'डी.लिट्.' ही सन्मान्य पदवी अर्पण केली. भारत सरकारने १९५९ साली पद्मभूषण किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ९ मे १९५९ रोजी ते पुणे येथे निधन पावले.

मूल्ये 

समानता, धमनिष्ठा, सर्वधर्मसमभाव

अन्य घटना 

गुरुनानक स्मृतिदिन १५३९. 

•फॅरेडे जन्मदिन १७९१. दिवसरात्र समान अयन दिन

→ उपक्रम

 • कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र मिळवून वाचा.

→ समूहगान

 • दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए....

→ सामान्यज्ञान - - 

अयन दिन • रयत शिक्षण संस्था ही खेड्यापाड्यातून शिक्षण प्रसार करणारी सर्वांत मोठी संस्था, 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून स्थेने गरीबातील गरीब विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाची सोय केली. गरीब, सामान्य लोकांच्या १/१ रुपयाच्या देणगीचा हातभार या संस्थेस लाभला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा